महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ११२ :
शांततेचा भंग व्हावा म्हणून गैरवर्तन करणे:
कोणतेही व्यक्ती शांततेचा भंग व्हावा अशा उद्देशाने किंवा ज्यांपासून शांततेचा भंग होण्याचा संभव आहे असे धमकीचे, शिवीगाळीचे किंवा अपमानकारक शब्द कोणत्याही रस्त्यात वापरणार नाही किंवा तशी वर्तणूक करणार नाही.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.