फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३
शांतता राखण्यासाठी अणि चांगल्या वागणुकीसाठी जामीन :
कलम १२० :
बंधपत्राचा भंग केव्हा होतो ?(बंधपत्रातील अंतरभाग) :
अशा कोणत्याही व्यक्तीने निष्पादित करावयाच्या बंधपत्राने ती, प्रकरणपरत्वे, शांतता राखण्यास किंवा चांगली वागणूक ठेवण्यास बांधली जाईल, आणि यांपैकी दुसऱ्या बाबतीत कारावासाच्या शिक्षेस पात्र असा कोणताही अपराध करणे किंवा करण्याचा प्रयत्न करणे किंवा करण्यास अपप्रेरणा देणे हे कोठेही करण्यात आले तरी तो म्हणजे बंधपत्राचा भंग ठरेल.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला