फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३
कलम ४६६ :
दोष किंवा चूक असल्यामुळे जप्ती बेकायदेशीर व्हावयाची नाही :
या संहितेखाली कोणतीही जप्ती केली असता त्यासंबंधीच्या समन्समध्ये दोषसिद्धीत, जप्ती-वॉरंटात किंवा अन्य कार्यवाहीत कोणताही दोष किंवा प्ररूपविषयक उणीव असल्यास त्यामुळे, ती जप्ती कायदेशीर मानली किंवा जप्तीचे काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने अतिक्रमण केले असे मानले जाणार नाही.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.