महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम २५९ :
जो निर्णय किंवा आदेश स्पष्टपणे अंतिम म्हणून जाहीर केले असतील त्याबाबत नियम :
या संहितेत जेव्हा एखादा निर्णय किंवा आदेश अंतिम किंवा निर्णायक असल्याबद्दल तरतूद करण्यात आली असेल तेव्हा अशा तरतुदीचा अर्थ, अशा निर्णयाविरूध्द किंवा आदेशाविरूध्द कोणतेही अपील करता येणार नाही असा मानण्यात येईल; परंतु केवळ राज्य शासनानेच, कलम २५७ च्या तरतुदींन्वये असा कोणताही निर्णय किंवा आदेश यात सुधारणा करणे, तो रद्द करणे किंवा फिरवणे हे कायदेशीर असेल.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम२५९
#MLRCAct1966Marathisection259 #section259MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.